राहुल गांधींनी काँग्रेसला रामलीला पक्ष बनवलं: अनिल विज!

मंत्री विज म्हणाले की, आज आसाममधील महामार्गावर लढाऊ विमाने उतरली ही संपूर्ण देशासाठी अभिमानाची बाब आहे. मोदी सरकारचे हे मोठे यश आहे. काँग्रेसचे पंतप्रधान चीनमुळे ईशान्येला जायला घाबरत होते. काँग्रेस सरकारने त्या भागाकडे दुर्लक्ष करून विकास कामे केली नाहीत.
राज्य वनविद्यापीठाची पदवी नोकरीची हमी देणार : मुख्यमंत्री योगी!
Comments are closed.