Browsing Category

महाराष्ट्र

गृहनिर्माण सोसायटीवर प्रशासकाची नेमणूक फक्त एका वर्षासाठीच, हायकोर्टाचे निबंधकांना आदेश; तीन…

गृहनिर्माण सोसायटीवर नेमण्यात आलेल्या प्रशासकाचा कालावधी एक वर्षांचाच असेल. प्रशासकाने कारभार हाती घेतल्यानंतर तीन

महाराष्ट्रात तीन साप एकमेकांची शेपूट तोंडात धरून प्रत्येकाला गिळायला बघताहेत, उद्धव ठाकरे यांचा…

महाराष्ट्रात सर्पाकार परिस्थिती असून तीन साप प्रत्येकाची शेपूट प्रत्येकाच्या तोंडात धरून एकमेकांना गिळायला बसलेत, असा घणाघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज महायुतीवर केला. अशी गिळागिळी सुरू झाली तर…

दिग्गजांना धक्का! नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार, मुंबई महानगरपालिका प्रभागांची आरक्षण सोडत

मुंबई महानगरपालिकेच्या 227 प्रभागांसाठी आज काढण्यात आलेल्या आरक्षण सोडतीत आरक्षण बदलल्याने सर्वच पक्षांतील अनेक दिग्गजांना धक्का बसला आहे. त्यामुळे आता निवडणूक लढवायचीच असेल तर दिग्गजांना आपल्या प्रभागाच्या…

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाणावर आजपासून अंतिम सुनावणी

महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. याचदरम्यान शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’

गायब शीतल तेजवानी आली… गुन्हा रद्द करण्यासाठी हायकोर्टात धाव, याचिकेवर तत्काळ सुनावणी घेण्यास…

पुणे जमीन घोटाळा प्रकरणातील गायब झालेली आरोपी शीतल तेजवानी अखेर प्रकट झाली आहे. गुन्हा रद्द करण्यासाठी तेजवानीने

अजित पवारांना मोदी-शहादेखील आता वाचवू शकणार नाहीत, अंजली दमानिया यांचा इशारा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सिंचन घोटाळ्यातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोडवले. पण पुणे कोरेगाव पार्क

न्यायालये, न्यायमूर्तींच्या सुरक्षेत वाढ; अतिरिक्त 8 हजार 282 सुरक्षारक्षकांची नियुक्ती करणार,…

राज्यातील न्यायालये आणि न्यायमूर्तींच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

एमईआरसीच्या कामकाजाचे रेकॉर्डिंग पुरावा म्हणून वापरता येणार नाही

महाराष्ट्र वीज नियामक आयोगासमोर (एमईआरसी) झालेल्या कामकाजाचे ऑडिओ व्हिडीओ रेकॉर्डिंग कोणत्याही न्यायालयात पुरावा

ड्रग्ज माफिया ‘पगली’ कोल्हापूर कारागृहात स्थानबद्ध, अमली पदार्थविरोधी कक्षाची धडक कारवाई

समाजामध्ये ड्रग्जची पाळेमुळे पसरविणाऱ्या व पेडलर्सद्वारे तरुण-तरुणींना ड्रग्जचे व्यसन लावणाऱ्या एका ड्रग्ज माफिया

महाराष्ट्र एटीएसची मोठी कारवाई; मुंब्रा येथून शिक्षकाला अटक; चार घरांवर छापेमारी

दिल्लीमध्ये झालेल्या स्फोटाच्या घटनेनंतर देशातील सर्वच सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. याचदरम्यान महाराष्ट्र

पोलिसांनी शपथ घेतली, पायाही पडले, पण रोहित आर्य बधला नाही; पवई एन्काऊंटरची इनसाईट स्टोरी

मुंबई : पवईमध्ये ऑडिशनला बोलावून 17 मुलांना ओलिस ठेवणाऱ्या रोहित आर्य या व्यक्तीचा मुंबई पोलिसांनी एन्काऊंटर (रोहित आर्य

DRI ची मोठी कारवाई, मुंबई विमानतळावर 47 कोटी रुपयांचे कोकेन जप्त; महिलेसह 5 जणांना अटक

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी आणि सर्वाधिक आंतरराष्ट्रीय ट्रॅफिक असलेल्या मुंबईत अवैध धंदे, तस्करी देखील मोठ्या प्रमाणावर

मुलांना ओलिस ठेवणाऱ्या रोहित आर्यचा एन्काऊंटर फेक की रियल? पोस्टमॉर्टम झालं, आता रिपोर्ट येणार

मुंबई : राज्य सरकारकडे पैसे थकल्यानंतर 17 मुलांना ओलिस ठेवल्यानंतर एन्काऊंटर (रोहित आर्य एन्काउंटर) झालेल्या रोहित आर्यचे

मोठी बातमी! महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेखला अटक; अवैध शस्त्र तस्करीप्रकरणात कारवाई

कोल्हापूर : महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला पंजाब पोलिसांनी अटक केली आहे. अवैध शस्त्र तस्करी प्रकरणात सिंकदरचा सहभाग असल्याचा

महिलेला पाहून शिट्टी वाजवणे विनयभंगाचा गुन्हा; बोरिवली न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

विनयभंगाच्या प्रकरणात बोरिवली येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाने महत्वपूर्ण निकाल दिला आहे. महिलेला

Mumbai News – मुंबई विमानतळावर डीआरआयची मोठी कारवाई; 47 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त, पाच आरोपींना अटक

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर डीआरआयने मोठी कारवाई करत 47 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले आहे. याप्रकरणी पाच

ड्रायव्हरच निघाला सूत्रधार; व्यापाऱ्याच्या 25 लाख रुपयांच्या लुटीचा 48 तासात उलगडा

जळगाव : भुसावळ (jalgaon) शहरातील 25 लाख 42 हजार रुपयांच्या लुटीचा उलगडा पोलिसांनी अवघ्या 48 तासांत केला असून या गुन्ह्यामागे

Ratnagiri News – पाचवी सागरी मत्स्य जनगणना 3 नोव्हेंबरपासून, 12 लाख मच्छिमार कुटुंबासह मत्स्य…

मत्स्यव्यवसाय विभागाने भारतीय कृषी संशोधन परिषद केंद्रीय सागरी मात्स्यिकी संशोधन संस्थेकडून आयसीएआर-सीएमएफआरआय आणि

Ratnagiri News – निसर्गासमोर हतबल झालेल्या शेतकरी आणि मच्छिमारांची कर्ज माफ करा, सरकारकडे मागणी

2015 पासून सर्व शेतकरी आणि मच्छिमार यांची सर्व कर्ज माफ करा अशी मागणी आज रत्नागिरी जिल्हा जिल्हा शेतकरी, आंबा-काजू

पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची नकोच! डॉ.नरेंद्र जाधव यांनी मांडले वैयक्तिक मत

त्रिभाषा समितीचे मत काय आहे हे मला माहीत नाही. माझे वैयक्तिक मत असे आहे की,पहिली पासून हिंदी भाषेची सक्ती नको अशी