PHOTO : नारळी पौर्णिमेला कोळी बांधवांचं समुद्राला साकडं, म्हणाले कृपा असावी

मुंबई : नारळी पौर्णिमा हा कोळी बांधवांचा महत्त्वाचा सण आहे. या दिवशी दर्याला सोन्याचा नारळ अर्पण केला जातो. तसेच वर्षभर भरपूर मासे मिळण्यासाठी प्रार्थना करण्यात येते. याशिवाय नारळी पौर्णिमा सणानिमित्त पारंपारिक गोडधोड पदार्थ करून मनसोक्त नाच गाण्याने जल्लोष केला जातो.

Comments are closed.