महाराष्ट्रातली अंदाज समिती ही संशयाच्या घेऱ्यात, अंबादास दानवे यांनी दिली महत्त्वाची सूचना

महाराष्ट्रावर साडेनऊ लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे. अंदाज समितीची सूचना राज्य सरकारला देतील त्या महत्त्वाच्या असतील असे विधान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी केले आहे. तसेच आताची अंदाज समिती महाराष्ट्रातली ही संशयाच्या घेऱ्यात आली आहे असेही दानवे म्हणाले.
एक्सवर पोस्ट करून अंबादास दानवे म्हणाले की, अंदाज समिती एक वॉच डॉग म्हणून काम करते. या समितीच्या मंजुरी शिवाय एक रुपया पैसा खर्च करू शकत नाही बजेटचा सदुपयोग काय झाला दुरुपयोग काय झाला. काय त्याची कारणं आहे? हाच ठोस निर्णय किंवा निष्कर्ष काढण्याचं काम अंदाज समिती करते.
महाराष्ट्रातील अंदाज समितीमध्ये काही गुण असतील काही दोष असतील… साडेनऊ लाख कोटींचा कर्ज महाराष्ट्र राज्यावर आहे.. अंदाज समितीचे सूचना राज्य सरकारला देतील त्या महत्त्वाच्या असतील. आताची अंदाज समिती महाराष्ट्रातली ही संशयाच्या घेऱ्यात आली आहे. हा संशय दूर करण्याचे काम आता करावा लागेल असे दानवे म्हणाले.
अंदाज समिती एक वॉच डॉग म्हणून काम करते. या समितीच्या मंजुरी शिवाय एक रुपया पैसा खर्च करू शकत नाही बजेटचा सदुपयोग काय झाला दुरुपयोग काय झाला.. काय त्याची कारण आहे? हाच ठोस निर्णय किंवा निष्कर्ष काढण्याचं काम अंदाज समिती करते.
महाराष्ट्रातील अंदाज समितीमध्ये काही गुण असतील काही… pic.twitter.com/tqyjlann1e
– अंबाविस डेव्ह (@आयम्बोएपडेव्ह) 24 जून, 2025
Comments are closed.