सुसंस्कृत वाटत होते ते आता सर्वात घाणेरडे वाटतात- आदित्य ठाकरे

काही लोक जे थोडेफार जास्त वाचलेले आणि सुसंस्कृत वाटत होते ते आता सर्वात घाणेरडे वाटतात. त्यांच्या विधानांतून त्यांची मानसिकता प्रतिबिंबित होते, अशा शब्दांत शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी डॉ. नीलम गोऱ्हे यांना अनुल्लेखाने टोला लगावला.
आदित्य ठाकरे यांनी ‘एक्स’वर केलेल्या पोस्टमध्ये गोऱ्हे यांच्यावर सडकून टीका केली आहे. ज्यांनी शिवसेनेला सोडले आणि गोरक्षकांसारखे स्वत:चे रक्षण करण्यासाठी पळून गेले त्यांनी खऱ्या अर्थाने त्यांची घाणेरडी राजकारणी बाजू उघड केली, असे आदित्य ठाकरे यांनी नमूद केले आहे. सत्तेचा स्वत:च्या फायद्यासाठी असा दुरुपयोग यापूर्वी देश आणि समाजाने कधीच पाहिला नव्हता, असेही त्यांनी म्हटले आहे.
जेव्हा एखाद्याने आम्हाला सोडलेल्यांपैकी काही लोकांवर प्रतिबिंबित होते, तेव्हा स्वत: ला घाण बॅग भ्याडांसारखे रक्षण करण्यासाठी पळून गेले, तेव्हा त्यांनी खरोखरच त्यांच्या गलिच्छ राजकारणी बाजू उघडकीस आणली.
परंतु years वर्षांनंतरही, त्यांनी कोणत्या प्रकारची विधाने केली आहेत आणि त्यांच्या स्वत: च्या फायद्यासाठी, देश आणि…
— Aaditya Thackeray (@AUThackeray) 23 फेब्रुवारी, 2025
Comments are closed.