Browsing Category

राजकारण

साताऱ्यातील 11 पंचायत समित्यांमध्ये कोणाची सत्ता? भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची कुठे सत्ता?

सातारा: जिल्हा पंचायत समिती निवडणुकीत भाजपने ऐतिहासिक यश मिळवत सातारा जिल्ह्यात सत्ताकेंद्रांचं चित्र बदलले आहे. साताऱ्यातील एकूण 11 पंचायत समित्यांपैकी भाजपनं 5, राष्ट्रवादी काँग्रेसनं 5 आणि शिवसेनेनं एका पंचायत समितीत सत्ता मिळवली

Laxman Hake on Baramati : निधनाच्या तिसऱ्या दिवशी शपथ, दु:ख आम्हीच करु का? बारामती निवडणूक लढणार?

Laxman Hake on Baramati : निधनाच्या तिसऱ्या दिवशी शपथ, दु:ख आम्हीच करु का? बारामती निवडणूक लढणार? Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात) अनेक आंदोलन करून आमच्या प्रश्नाकडे जर…

उद्धव ठाकरेंचं विधानसभा अध्यक्षांना पत्र; राहुल नार्वेकर म्हणाले, आम्ही तुम्हाला मोकळं होऊ देणार…

उद्धव ठाकरेंचं विधानसभा अध्यक्षांना पत्र; राहुल नार्वेकर म्हणाले, आम्ही तुम्हाला मोकळं होऊ देणार नाही

जातीच्या भिंती तोडायच्या तर मुलगी जाऊ द्या ना दुसऱ्याच्या घरात, ⁠माझी मुलगी ख्रिश्चन घरात दिली

मुंबई : राज्य सरकारने विधिमंडळात सादर केलेल्या धर्म स्वातंत्र्य विधेयकावर सभागृहात चर्चा होत आहे. मुख्यमंत्र्‍यांनी हे विधेयक समजून सांगितल्यानंतर विरोधकांनी यावर भूमिका मांडली. ठाकरेंच्या शिवसेनेनं विधेयकास पाठिंबा दिला असून शरद

जितेंद्र आव्हाड यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासंदर्भातील वक्तव्यानं वाद

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार विधानसभेत धर्मस्वातंत्र्य विधेयकावर बोलत होते. या विधेयकावर ते बोलत असताना इतिहासातील विविध दाखले देत होते. जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या

रोखीने तिकिटे विकताना आमदार पकडले गेल्यास मांझी यांनी काँग्रेस आणि आरजेडीची खिल्ली उडवली

बिहारमध्ये राज्यसभेच्या पाच जागांसाठी झालेल्या मतदानानंतर निकाल जवळपास स्पष्ट झाला आहे. या निवडणुकीत एनडीए पाचही जागा जिंकण्याची शक्यता आहे.च्या केवळ औपचारिक घोषणा बाकी असल्याचे बोलले जात आहे. एनडीएच्या सर्व आमदारांनी मतदान केले तर…

भाजपशिवाय इतर पक्षांशी युती करण्याची इच्छा व्यक्त केली

५ चंद्रशेखर आझाद यांचा यूपीच्या राजकारणात मोठा वाटा आहे नवी दिल्ली. आझाद समाज पक्षाचे प्रमुख आणि नगीना खासदार चंद्रशेखर आझाद यांनी उत्तर प्रदेशच्या राजकीय खेळपट्टीवर एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. रविवारी बाराबंकी येथील हैदरगड येथे…

धर्म स्वातंत्र्य विधेयक नेमकं काय, आरोपींना शिक्षा किती? विधानसभेत CM फडणवीसांनी सांगितलं

मुंबई : राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून शुक्रवारी गृहराज्यमंत्री पंकज भोईर यांच्याकडून विधिमंडळात धर्म धर्म स्वातंत्र्य विधेयक मांडण्यात आले.  या विधेयकावर सभागृहात चर्चा असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधेयकावर

नेत्यांच्याही परीक्षा असाव्यात का?

वर्षा परगट राघव चढ्ढा म्हणाले, “नेता होण्यासाठी परीक्षाही असली पाहिजे, कारण जेव्हा प्रत्येक सरकारी नोकरीसाठी परीक्षा लागते, तेव्हा नेता होण्यासाठी का नाही?” त्यांच्या या विधानामुळे अनेक प्रश्न निर्माण होतात. आमचे नेते संसदेत कसा गदारोळ…

Yugendra Pawar Baramati : बारामतीची निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे, सुनेत्रा काकींना साथ देऊ

Yugendra Pawar Baramati : बारामतीची निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे, सुनेत्रा काकींना साथ देऊ Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात) दादा आज निवेदन दिलय काय निवेदनामधे मागण्या…

लक्ष्मण हाकेंकडून बारामती पोटनिवडणुकीची तयारी; पवार कुटुंबातून पहिली प्रतिक्रिया

पुणे : राज्यातील दोन विधानसभा (विधानसभा) मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली असून दोन्ही ठिकाणी बिनविरोध निवडणूक होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. बारामती आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघातील दोन्ही सदस्यांचे अकाली निधन

मंत्रालयातील दुसरे पंत गो.श्री.पंतबाळेकुंद्रींचं निधन; मनोहर जोशींच्या कार्यकाळातील अनेक आठवणी

मुंबई: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्यासमवेत काम केलेले शिवसेना ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांची ओळख राजकीय वर्तुळात पंत म्हणून होती. तर, त्यांच्या कार्यकाळात मंत्रालयात (Mumbai) सहसचिव असलेल्या

गॅस तुटवड्यावर राज्य सरकारचा तोडगा, पेट्रोल पंपावर केरोसिन देणार; छगन भुजबळांची घोषणा

गॅस टंचाईवर छगन भुजबळ : राज्यात घरगुती गॅस अर्थात एलपीजी तुटवड्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर उतारा काढण्यासाठी आता राज्य सरकारकडून बाजारपेठेत मोठ्याप्रमाणावर केरोसिन (Kerosene) आणण्याची योजना आखण्यात आली आहे. जेणेकरुन सामान्य

आम्हाला तुटपुंजे मानधन, निदान उपसरपंचाएवढे तरी द्या; नगरसेवकाचं CM फडणवीसांना पत्र

सोलापूर: नगरपरिषदांच्या नगरसेवकांना (Nagarsevak) सरपंचाप्रमाणे, निदान उपसरपंचाएवढं तरी मानधन द्यावं अशी मागणी बार्शी नगरपालिकेतील नगरसेवक नागेश अक्कलकोटे यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसदोन्ही उपमुख्यमंत्री आणि

23 मजली टोलेजंग इमारत, 500 चौ. फुट…गायकवाड, कदम, शेख, जाधव…; नायगाव बीडीडी चाळीत मराठी…

Naigaon BDD Chawl Photo: महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण यांच्या वतीने मुंबईतील नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर बीडीडी संकुलातील 864 पुनर्वसन सदनिकांचा वितरण समारंभ आज आयोजित करण्यात आला होता.…

पश्चिम बंगाल निवडणुकीपूर्वी मोठे प्रशासकीय फेरबदल: निवडणूक आयोगाने डीजीपी आणि मुख्य सचिवांना हटवले

पश्चिम बंगालमधील आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी भारतीय निवडणूक आयोगाने राज्याच्या प्रशासकीय आणि पोलीस यंत्रणेत मोठे फेरबदल केले आहेत. आयोगाने सध्याचे पोलिस महासंचालक (डीजीपी) आणि मुख्य सचिवांना हटवून नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.…

खोटं लेटरपॅड, 2000 ते 5 हजार घेऊन विधानसभेचे एन्ट्री पास दिले; उदय सामंतांची सभापतींकडे तक्रार

मुंबई: विधानभवनात बॉम्ब ठेवल्याच्या धमकीच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वी विधानभवनात (Vidhansabha) प्रवेश देण्याच्या पासेसचे नियम अधिक कडक करण्यात आले. तसेच, आमदार सदस्य, मंत्री, संबंधित अधिकाऱ्यांशिवाय नियमानुसारच पासचे वाटप करण्याचे

संसदेचे अधिवेशन: राज्यसभेत एलपीजी पुरवठ्यावर सत्ताधारी पक्ष आणि विरोधकांमध्ये जोरदार चर्चा, नड्डा…

नवी दिल्ली, १६ मार्च. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी सोमवारी सभागृहात पश्चिम आशियातील संकटामुळे एलपीजी सिलिंडरच्या पुरवठ्यावर परिणाम होत असल्याचा मुद्दा उपस्थित केला, त्यावर सभागृह नेते जगत प्रकाश नड्डा यांनी काँग्रेस…

धर्मांतर विधेयक मुस्लिम विरोधात? विरोधकांचा आरोप, मुख्यमंत्र्याचं उत्तर, सांगितल नेमकं काय?

मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातील शेवटच्या टप्प्यात राज्य सरकारच्यावतीने धर्मांतर विधेयक सादर करण्यात आलं आहे. या विधेयकावर शेवटच्या आठवड्यात विधिमंडळ सभागृहात चर्चा होत असून विरोधकांनी या विधेयकास विरोध दर्शवला आहे. त्याच