पहिल्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेने भारताचा 30 धावांनी पराभव केला, बावुमाच्या नेतृत्वाखाली प्रोटीजने एकही सामना गमावला नाही.

महत्त्वाचे मुद्दे:
प्रत्युत्तरात भारतीय फलंदाजी पूर्णपणे फ्लॉप ठरली आणि दुसऱ्या सत्रात संघ अवघ्या 93 धावांत गडगडला. टेम्बा बावुमाच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेने एकही कसोटी सामना गमावलेला नाही.
दिल्ली: कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेने भारताचा 30 धावांनी पराभव केला. पहिल्या डावात 30 धावांची आघाडी घेतल्यानंतरही भारतीय संघाला सामन्यावर नियंत्रण राखता आले नाही. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी चमकदार कामगिरी करत दुसऱ्या डावात यजमानांना मोठा धक्का दिला आणि दोन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.
दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव 153 धावांवर आटोपला, त्यामुळे त्यांनी भारतासमोर 124 धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात भारतीय फलंदाजी पूर्णपणे फ्लॉप ठरली आणि दुसऱ्या सत्रात संघ अवघ्या 93 धावांत गडगडला. टेम्बा बावुमाच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेने एकही कसोटी सामना गमावलेला नाही.
अपडेट चालू आहे…
संबंधित बातम्या
Comments are closed.