IND vs ENG ओव्हलवर मियांभाईची जादू चालली, इंग्लंडवर 6 धावांनी थरारक विजय; सिराजच्या ‘पंच’मुळे मालिका बरोबरीत

अखेरपर्यंत अटितटीच्या झालेल्या सामन्यात टीम इंडियाने सहा धावा राखून यजमान इंग्लंडचा पराभव केला आहे. हा सामना जिंकत टीम इंडियाने ही मालिका 2-2 अशी बरोबरीत सोडवली. मोहम्मद सिराजने पाच विकेट तर प्रसिद्ध क्रिष्णाने चार विकेट घेत टीम इंडियाला विजय मिळवून दिला.
#Indvseng | लंडनच्या ओव्हल येथे मालिकेच्या पाचव्या कसोटी सामन्यात इंग्लंडला 6 धावांनी पराभूत केले.
अँडरसन-टेंडुलकर मालिका टाय (2-2) सह समाप्त होते pic.twitter.com/e7mdg7lhpr
– वर्षे (@अनी) 4 ऑगस्ट, 2025
Comments are closed.