Eknath Shinde On Sanjay Raut : राऊतांच्या वक्तव्यावर शिंदे म्हणाले,माझं काम करून मी मोकळा झालो

मराठी On Sanjay Rautराऊतांच्या वक्तव्यावर शिंदे म्हणाले,माझं काम करून मी मोकळा झालो

मराठी On Sanjay Rautराऊतांच्या वक्तव्यावर  शिंदे म्हणाले,माझं काम करून मी मोकळा झालो

ऑन राहूल गांधी
लोकसभेलाही असच फेक नरेटीव्ह पसरवलं
मतदारांची दिशाभूल केली
विधानसभा निवडणुकांमध्ये जनतेनं आम्हाला दिलेलं मॅडेट देशाने पाहिलय
ते परदेशात जाऊन प्रधान मंत्र्यांवर टीका करतात
विधानसभेत लोकांनी त्यांचा पराभव केलाय.. हा गिरे तोभी टांग उपर प्रकार
लोकसभेत सगळं बरोबर होतं मग विधानसभेत फेक केसं
अडिच वर्ष केलेल्या कामाची पोच पावती जनतेने दिली आहे
तुमच्या पक्षाची पथ घसरली आहे.. मोठ मोठ नेते काँग्रेसमधून निघाले आहेत
राहुल गांधी आणि काँग्रेसने आत्मचिंतन केलं पाहिजे

भारत पाकिस्तान युद्धात पुर्ण देश मोदींच्या सोबत उभा राहिला
हे लोक प्रश्न उपस्थित करतायत.. ही कुठली देशभक्ती

एकनाथ शिंदे ऑन राज- उद्धव एकत्र आणि गजानन कीर्तिकर
लोकशाहीत कोणालाही कोणासोबत जाण्याचा अधिकार आहे
जर तर वर मी कशाला बोलू.. हा जर तरचा विषय आहे..
काही ठोस झाल्यावर त्याच्यावर प्रतिक्रिया देईन

ऑन संजय राऊत माझा कट्टा
ते काय म्हणलाले ते त्यांनाच विचारा.. मी माझं काम करुन मोकळा झालो
बाळासाहेबांचे विचार सोडून कुणाशी सोयरिक केली.. बाळासाहेबांना कधी नको होतं त्यांच्या सोबत सत्तेसाठी तुम्ही गेला त्याच्यावर काय बोलणार..
बाळासाहेबांच्या नावाला ज्यांनी बट्टा लावलाय ते तुमच्या कट्ट्यावर येऊन असच खोटं बोलणार..

—————

Byet :- एकनाथ शिंदे
दररोज शिवसेनेत विविध जिल्ह्यातील लोक प्रवेश करतायेत आज देखील झाले
ही प्रक्रिया सुरुच आहे,मोठ्या विश्वासावर लोक येत आहेत
महायुती सरकार ने केलेला विकास लोकांसमोर आहे
देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आम्ही टीम म्हणून काम करतोय
पंतप्रधान मोदीजींच चांगलं सहकार्य आम्हाला मिळतंय
समृद्धी महामार्गच उदघाट्न काल केल,महाराष्ट्र 1 नंबरवर आम्ही नेतोय

राहुल गांधी वर
लोकसभेला त्यांनी फेक नेरेटिव्ह पसरवलेला, खोट्या बातम्या पसरवुन मतदारांची दिशाभूल केली
राहुल गांधी यांचा आता लेख आलेला आहे
गांधी कधी काय बोलतील, टीका करतील, परदेशात देखील जाऊन ते मोदींबद्दल बोलतात टीका करणार, भारताची बदनामी करत असतात
हा दुसरा ग्रह आहे
भारत यात्रा काढली पण जनता सुज्ञ आहे
लोकसभेत त्यांना जागा जास्त मिळाल्या तर ब्र काढला नाही, तेव्हा सर्व बरोबर होत
विधानसभेत त्यांचा फेक नेरेटिव्ह आम्ही ओळखला आणि तस नियोजन केल
निकाल लागला आणि त्यांच्या पायाखालची वाळू सरकली
काँग्रेस च्या काळात काय विकास मिळाला, ते गरिबी हटाव म्हणतं होते, गरीब हटला पण गरिबी काय हटली नाही
मोदीजींच्या सरकारने रोटी, कपडा, मकान देण्याचं काम केल
त्यांच्या पक्षांची पद घसरली आहे, त्याच्या पक्षात कोणीही राहिल नाही, जेष्ठ नेते सोडून गेले
भारताची बाजू मांडण्यासाठी मोदीजींनी परदेशात आपलं शिष्ट मंडळ पाठवलं, त्यांच्याकडून शशी थरूर यांना पाठवले,त्याचा देखील त्यांना राग आला आणि टीका होऊ लागली
आपण तिथे 34 देशांचा पाठिंबा मिळवला, पाकिस्तानचा सर्वांनी विरोध केला
तुम्ही गोळ्यांचा आणि मिसाईल चा हिशोब मागता
26/11 चा हिशोब मागा, संसदेवर हल्ला झाला त्याचा होशोब मागा, तुमच्या काळात जे हल्ले झाले त्यांचा हिशोब मागा
त्यांच्या विरुद्ध निकाल लागला कि म्हणतात मॅच फिक्सिंग
मोदीजींची लोकप्रियता बघून त्यांचा जळफळाट होतोय
राहुल गांधी आणि त्यांच्या पक्षाने आत्मचिंतन केल पाहिजे, आपली लोक सोडून का जात आहेत
ऑपरेशन सिंधुर बद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करणारे कुठले हे देशभक्त
देशाच्या बाहेर जाऊन देशाची बदनामी करणारे,ज्यांची सोच गंदी हे राहुल गांधी
मॅटच फिक्सिंग बोलणारे हा देशातील सर्वांचा अपमान आहे
हा जो दाखवला तो ट्रेलर आहे, पुढे काय बोलले तर पिच्चर दाखवू

Comments are closed.