Sanjay Raut PC : एकट्या चाकणकर नाही, केसरकर स्वतः म्हणतात मीच का? 40 आमदार जात होते
Sanjay Raut PC : एकट्या चाकणकर नाही, केसरकर स्वतः म्हणतात मीच का? 40 आमदार जात होते
Follow AI generated Transcription – (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)
आता या टीम इंडिया मध्ये नक्की कोण आहे? टीम इंडिया हा एक राष्ट्रीय विचार आहे. आणि आपले पंतप्रधान राष्ट्रीय विचार कधी करतात का? मुळात त्यांच्या पक्षामधली टीम त्यांच्याकडे नाहीये. हम दो हमारे दो ही त्यांची टीम ऑल पार्टी मीटिंग म्हणजे सर्व पक्षीय बैठकीलाही जे पंतप्रधान उपस्थित राहिले नाहीत ऑल पार्टी मीटिंग सर्व पक्षीय बैठक इतक्या गंभीर प्रश्नावर ते टीम इंडियाच्या गोष्टी करतात संकट काळामध्ये जेव्हा देशावर संकट येत तेव्हा मतभेद विसरून राजकीय मतभेद विसरून सत्ताधारी आणि विरोधी पक्ष एकत्र येतात आणि यायलाच पाहिजे आणि देशातल्या समस्त विरोधी पक्षाने सरकारला आश्वस्त केलेल आहे की [फुत्कारणे] या संकटामध्ये आम्ही सरकार बरोबर आहोत पण सरकारन टीम इंडिया वगैरे ढोंग करू नये हे ढोंग आहे अनेक राष्ट्रीय प्रश्नावर संकटावर मोदींनी विरोधी पक्षाला कधी विश्वासात घेतलं नाही खरं म्हणजे जी परिस्थिती निर्माण झालेली आहे जगात आणि त्याचा परिणाम जो देशावर होऊ घातलाय त्याच्यावर संसदेत चर्चा चर्चा होणं गरजेचं होतं आणि त्या चर्चेला प्रधानमंत्र्याने उत्तर देणं हे टीम इंडियाच्या नेत्याचे लक्षण होतं पण दुर्देवाने तसं झालं नाही तरीही प्रधानमंत्री मोदी टीम इंडिया संदर्भात गंभीर असतील तर नक्कीच या संकट काळामध्ये देशातला विरोधी पक्ष त्यांच्या बाजूने आहे अशा प्रकारची भूमिका सर्व पक्षीय बैठकीमध्ये विरोधी पक्षाने घेतलेलीच आहे. >> मुख्यमंत्र्यांनी देखील मोदींच कौतुक करत त्यांना काम पूर्ण करणारे नेते असं म्हटल त्याच कौतुक केलेल आहे. मग त्याच्यावरती तुम्ही माझ्याकडून कोणत्या उत्तराची अपेक्षा करता मोदीने काम पूर्ण केलं ना ऑपरेशन सिंदूर ट्रमपच्या सांगण्यावरून मागे केलं बंद केलं ना ट्रमपनी जे जे सांगितलं ते काम मोदीनी पूर्ण केलं असं त्यांना सांगायचं असेल >> पण राऊसाहेब राज्याचे मुख्यमंत्री [फुत्कारणे] देवेंद्र फडणवीस जस म्हणतात की परिस्थिती सुरळीत आहे पुरेसा इंधन आणि गॅस साठा आहे आणि जे कोणी लॉकडाऊन संदर्भातली अफवा पसरवता त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करा असे >> नक्कीच नक्कीच केला पाहिजे लोकांना दहशतीखाली भीतीखाली ठेवून काही उपयोग नाही आपल्याकडे जर पुरेसा इंधन साठा आणि गॅसचा साठा असेल आणि तसा आश्वासन तसा विश्वास देशाच्या प्रधानमंत्र्यांनी दिला असेल तर आपण त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे इराण त्या संदर्भात घेतलेली भूमिका ही भारतीय जनतेच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाची आहे भारतीय जनतेच्या भावना लक्षात घेऊन इराणन कोरमोद बंदरातून आपल्या गॅसचा साठा असलेल्या जहाजाना बाहेर पडण्यास परवानगी दिली आपण पाहिल असेल त्याच्यामुळे भारत आणि इरान जे पूर्वपार आलेले संबंध आहेत त्याच्यामुळे भारतातला इंधन आणि गॅस चा साठा सध्या पुरेस आहे असं चित्र दिसतय रावसाहेब राज्यातल भोंदू बाबा प्रकरण आहे रूपाली चाकणकर यांच्या [फुत्कारणे] हे प्रकरण बरच अंगट आलेल आहे आधी राज्य महिला आयोग अध्यक्ष पदाचा राजीनामा आणि आता काल प्रदेशाध्यक्ष >> हा त्यांच्या पक्षाचा एक अंतर्गत विषय आहे. ज्या प्रकरणात त्यांचं नाव आलं ते प्रकरण अत्यंत गंभीर आहे. लाजीरवाण आहे. राज्याला कलंकित करणार आहे. पण एकट्या चाकणकरच आहेत का? नाही. त्याच्यामध्ये राज्यातले आणि देशातले अनेक महत्त्वाचे नेते खरं म्हणजे आहेत. अनेक नेते आहेत. स्वतः दीपक केसरकर म्हणतात मीच का? 40 आमदार तिथे जात होते. हे कोण सांगतय सत्ताधारी पक्षाचे एक आमदार सांगतो की मलाच टारगेट करू नका तिथे 40 आमदार त्या खरात बाबाच्या पायाच तीर्थ प्यायला जात होते आता हे 40 आमदार कोण हे देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं पाहिजे तिथे जाणारे मंत्री कोण हे त्यांनी जाहीर केलं पाहिजे खरा बाबासाठी विशेष विमानांची सोय करणारे सरकार मधले कोण लोक होते हे तुम्ही जाहीर केलं पाहिजे आणि खरात बाबा दिल्लीत जाऊन काय करत होते कोणाला भेटत होते हे सुद्धा पोलीस तपासामध्ये जर निष्पन्न झाला असेल तर ते समोर यायला पाहिजे >> जे व्हिडिओ समोर येत आहेत एक आणखी व्हिडिओ समोर आलेला आहे की अशोक खरात हा मंत्रालयात सुद्धा त्याचा वावर होता असाही व्हिडिओ समोर त्याचा वावर कुठे नव्हता त्याचा वावर सर्वत्र होता बहुतेक तो पंचमहाभूतापैकी एक असावा अशा पद्धतीने त्याचा वावर होता अशा जणू काही त्याला सरकारन राजमान्यता दिली होती लोकमान्यता होती का मला माहित नाही पण त्याला राजमान्यता दिली होती आणि राज्यमान्यता देणारे लोक आजही फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये आहेत फडणवीस यांनी त्याच्यावर बोलाव >> राब मंगल प्रभात लोडा यांनी जैन समुदायासाठी विशेष सोय केली आहे सिलेंडर साठी पत्र द्या अस त्यांनी पत्र जैन समुदायांना द्यायला सुरुवात केलेली आहे ठीक आहे एक लक्षात घ्या प्रत्येक गोष्टीवरती उत्तर दिलं पाहिजे असं नाही. खरं म्हणजे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जर जैन समुदायाच्या मंदिरांसाठी राज्याचे एक मंत्री विशेष व्यवस्था करत असतील तर त्याच्यावरती टीका कराव आणि त्याला विरोधकरावा असं माझं मत नाही आमचा पक्षाच मत नाही सर्व मंदिरांना सर्व धर्मस्थळाना जर अशा प्रकारे व्यवस्था करायची असेल तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्या संदर्भात विरोधी पक्षांशी सुद्धा चर्चा केली पाहिजे नरेंद्र मोदीने जी चूक केली करतायत टीम इंडिया टीम इंडिया आणि टीम इंडिया मध्ये कोणाच नाही तसं टीम महाराष्ट्र तयार करून त्या टीम महाराष्ट्रमध्ये राज्यातल्या प्रमुख विरोधी पक्ष नेत्यांना घेऊन तुम्ही ही सगळी जी व्यवस्था आहे ती मार्गी लावली पाहिजे कारण राज्यावर सुद्धा संकट आहे आणि त्यासाठी आधी देवेंद्र फडणवीस यांनीविरोधी पक्ष नेत्याची नियुक्ती केली पाहिजे. ती करताय का? तर तुमचा टीम महाराष्ट्र तयार होईल. विधानसभेत आणि विधान परिषदेमध्ये विरोधी पक्ष नेत्यांची नियुक्ती जर करणार नसाल तर कोश कसे काय तुमची टीम तयार होणार
Comments are closed.