हार्दिक पांड्याने केला अनोखा T20 विक्रम, असा करणारा तो पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरला.
या खेळीदरम्यान त्याने टी-20 क्रिकेटमध्ये 6000 धावा पूर्ण केल्या. हा आकडा गाठणारा तो भारताचा १७वा खेळाडू ठरला आहे. आता त्याने 323 सामन्यांच्या 279 डावात 6002 धावा केल्या आहेत.
Comments are closed.