बाळ मानेंना भाजपात प्रवेश नाही, रवींद्र चव्हाणांचे रत्नागिरीत वक्तव्य
भाजप जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीसाठी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आज रत्नागिरीत आले होते.त्यावेळी त्यांनी बाळ माने यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेला पूर्णविराम देत बाळ माने हा संपलेला विषय असल्याचे वक्तव्य केले आहे.
Comments are closed.